Posts

Showing posts from June, 2023

*1July @ राष्टीय सी ए दिवस *

 राष्टीय सी ए दिवस का साजरा केला जातो?Why CA Day Is Celebrated In Marathi दरवर्षी 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.कारण ह्याच दिवशी भारतीय चार्टड अकाऊंटंटच्या संस्थेची म्हणजे इंडियन चार्टड अकाऊंटंट आँफ इंडियाची 1जुलै 1949 मध्ये संसदीय कायद्यांतर्गत स्थापणा करण्यात आली होती.तेव्हापासुन 1 जुलै रोजी राष्टीय सीए दिवस साजरा केला जातो.हा दिवस आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंटचा सम्मानाचा दिवस आहे.कारण आज आपल्या देशाच्या आर्थिती स्थितीस योग्य ती दिशा देण्याचे कार्य हे आपल्या देशातील चार्टड अकाऊंटंट करत असतात. आयसी ए आय ही एक संस्था आहे.जी आपणास सीएचा कोर्स अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.ह्या संस्थेकडुन विविध परीक्षांचे आयोजन केले जाते.जी व्यक्ती चार्टड अकाऊंटंट बनत असते तिला आयसी ए आय कडुन लायसन प्राप्त होत असते. आयसी ए आय ही जगातील दुसरी सगळयात मोठी लेखासंस्था म्हणुन प्रसिदध आहे.भारतमधले सर्व सीए हे आयसी ए आयचे सभासद म्हणून ओळखले जातात आयसी ए आयचे प्रथम प्रमाणपत्र आयसी ए आय चे प्रथम अध्यक्ष गोपाळदास कपाडिया यांना प्राप्त झाले होते. आयसी ए आयचे ब्रीदवाक्य काय आहे? आयसी ए आयचे प्रमुख...

@ १ जुलै @* *भारतात पोस्टकार्ड ची सुरुवात*

Image
 *@ १ जुलै @* *भारतात पोस्टकार्ड ची सुरुवात* आजचा दिवस ‘पोस्टकार्ड दिवस' म्हणून साजरा केला जातो. पोस्टकार्ड ची सुरुवात भारतात १ जुलै १८७९ मध्ये झाली तत्पूर्वी पोस्टकार्डचा अविष्कार १८६९ मध्ये आॕस्ट्रिया मध्ये प्रथम झाला. 'इमानुएल हरमान' यांनी पत्राचाराच्या माध्यमातुन प्रथम पोस्टकार्ड चा वापर केला. १८७२ मध्ये ब्रिटन मध्ये याचा वापर सुरु झाला. भारतात सुरु झालेल्या पहिल्या पोस्ट कार्डची किंमत फक्त ३पैसे होती, त्यावेळी पहिल्या तिमाहित रु. ७.५० लाख पोस्टकार्डांचा खप झाला होता. पहिल्या पोस्टकार्डवर डिझाईन आणि छपाईचे काम मेसर्स थाॕमस डी ला रयू या लंडनच्या कंपनीने केले होते. पहिले पोस्टकार्ड हे मध्यम हलके व भुऱ्या रंगाचे छापले होते. या कार्डावर 'ईस्ट इंडिया पोस्टकार्ड' असे छापले होते. मध्यभागी ग्रेट ब्रिटनचे राजचिन्ह तर वरच्या डाव्या बाजुला लाल भुऱ्या रंगात राणी विक्टोरियाचा चेहरा होता. मात्र विदेशी पोस्टकार्डवर इंग्रजी तसेच फ्रेंच भाषेत 'युनिवर्सल पोस्टल युनियन' असे लिहिले होते. काळा परत्वे  पोस्टकार्डात बदल होत गेला. १८९९ मध्ये ईस्ट इंडिया हा शब्द जो पत्रावर होता ...

@ १ जुलै @* *राष्ट्रीय डॉक्टर दिन*

Image
 *@ १ जुलै @* *राष्ट्रीय डॉक्टर दिन* १ जुलै रोजी भारतात 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्ट...

*@ १ जुलै @* *महाराष्ट्र कृषी दिन*

Image
 *@ १ जुलै @* *महाराष्ट्र कृषी दिन* हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आजचा दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो. कृषी विषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे  विषय राहिले. शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली....

@ ३० जून @* *जागतिक सोशल मिडिया दिवस*

Image
 *@ ३० जून @* *जागतिक सोशल मिडिया दिवस* दुनिया भर में आज सोशल मीडिया दिवस (Social Media Day) मनाया जा रहा है। इस दिवस को साल 2010 से हर साल जून महीने के आखिरी दिन यानी 30 तारीख को मनाया जाता है। ‘मैशेबल’ ने 30 जून को ‘सोशल मिडिया दिवस’ के तौर पर मनाने की घोषणा की थी। सोशल मिडिया ने लोगों की जिंदगी को पूरी तरह से बदल दिया। पहले टेलीफोन का युग था, फिर फैक्स मशीन, और फिर आया सोशल मिडिया का जमाना। जिसने लोगों को अपनी तरफ तेजी से आकर्षित किया। सोशल मिडिया के आने के बाद एक दूसरे से जुडने के तरीके को बदल दिया है। पहला प्रमुख सोशल मिडिया प्लेटफॉर्म फ्रेंडस्टर था जिसे 2002 में लॉन्च किया गया था और फिर 2003 में माइस्पेस आया। इसके बाद साल 2004 में फेसबुक के लॉन्च ने हमारे जीवन को बदल दिया और अब एक अरब से अधिक लोग इसका उपयोग कर रहे हैं। वर्तमान में, सबसे आम सोशल मिडिया प्लेटफॉर्म व्हाट्सएप, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूब हैं।  ********************************

@ २६ जून @* *राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन*

Image
 *@ २६ जून @* *राष्ट्रीय सामाजिक न्याय दिन* छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांचा २६ जून १८७४ रोजी कसबा बावडा येथे झाला. १८९४ साली त्यांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेका नंतर त्यांनी आपल्या राज्याचा दौरा केला. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, वंचित, उपेक्षित, भूमिहीन प्रजाजनांचे दुःख पाहून त्यांचे मन हेलावले. छत्रपतीच्या अंतःकरणा मध्ये  प्रचंड वात्सल्य होते. ते जसे स्वाभिमानी होते, तसेच ते प्रेमळ होते. आपल्या राज्यात आमुलाग्र बदल करण्याचा संकल्प त्यांनी केला. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे आणि मोफत केले. शिक्षणा शिवाय तरुणोपाय नाही, हे त्यांचे विचार होते. मंदिरातील पैसा शिक्षणासाठी वापरला. सर्व जाती धर्मातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृहांची स्थापना केली. मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, जैन बोर्डिंग, दलित बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग इत्यादी बोर्डिंगची स्थापना शाहू महाराजांनी केली. बोर्डिंग सिटी अशी कोल्हापूरची ओळख होती. पुणे येथील श्री. शिवाजी मर...

@ २१ जून @* *जागतिक संगीत दिन*

 *@ २१ जून @* *जागतिक संगीत दिन* आज जागतिक संगीत दिन. जीवनाच्‍या प्रत्‍येक वळणावर संगीत आपल्‍याला जगायला शिकविते. पृथ्‍वीतलावर संगीत आवडत नाही, तसेच संगीताशी आपला काही एक संबंध नाही, असे म्हणणारा मनुष्य शोधूनही सुद्धा सापडणार नाही. तसं पाहिलं तर आपले आयुष्य संगीताच्या सप्तसुरांनी व्यापले आहे. वसुंधरेच्या प्रत्येक कणाकणात संगीत सामावले आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात नवचैतन्य संचारले आहे. संगीत नसेल तर माणसाचे जीवन क्षणभंगूर आहे. त्‍यामुळेच, की काय जागतिक पातळीवर 'संगीत दिन' मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला  जातो. जागतिक पातळीवर संगीत दिन साजरा करण्याची परंपरा प्रथम फ्रान्समध्ये रुजली. फ्रान्समध्ये संगीत दिनाला  'फेटे डेला म्युसिक्यू' असे संबोधले जाते. वास्तविक, लेबोनिज लोकांच्या जीवनात  संगीत महोत्सवाचा अनन्य साधारण महत्त्व आहे. संगीत जणू त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटकच बनलाय.  फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. आज, जगभर २१ जूनला संगीताचा महोत्सव साजरा होतो. जन्‍मापास...

@ २१ जून @* *राष्ट्रीय सेल्फी डे*

Image
*@ २१ जून @* *राष्ट्रीय सेल्फी डे* आज राष्ट्रीय सेल्फी डे (National Selfie Day). स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’ शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण ते ठिकाण आपल्या सकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात ‘सेल्फी’ काढण्याची हौस जास्त दिसून येते. पूर्वी स्वत:चा फोटो काढण्यासाठी दुसऱ्या माणसाची गरज असे, ती गरज आज मोबाईल सेल्फी तंत्रज्ञानाने मिटवली आहे. आता माणसं वेगवेगळ्या प्रकारात सेल्फी काढतात. कधी कुटुंब व मित्रमंडळी समवेत तर कधी स्वत:च्या पाळीव प्राण्या समवेत. सेल्फीचा इतिहास दीडशे वर्षाहून जुना असला तरी स्मार्टफोन मुळे सेल्फीचा ट्रेण्ड जगभरात वाऱ्याच्या वेगाने पसरू लागला. २०११ च्या उत्तरार्धा पासून सुरू झालेल्या स्मार्टफोनने सेल्फीच्या ट्रेण्ड मुळे चांगलाच जम बसवला आहे. सेल्फी हा शब्द २०१३ मध्ये ऑक्सफोर्ड चर्चेचा भाग झाला. तसेच त्या वर्षी २०१३ या वर्षातला शब्द म्हणून  (word of the year) नाव देण्यात आले. 

@ २० जून @* *जागतिक शरणार्थी दिन*

Image
 *@ २० जून @* *जागतिक शरणार्थी दिन* विश्व शरणार्थी दिवस एक महत्वपूर्ण उपलब्धि है, जिसे हर साल 20 जून को मनाया जाता है। यह दिवस विश्व स्तर पर विचारशीलता और संयुक्त प्रयास को बढ़ावा देने का एक अवसर है, जिसका उद्देश्य शरणार्थी मुद्दों के प्रति जागरूकता बढ़ाना, उनकी संरक्षा और सहायता करने के लिए संगठनों, सरकारों और जनता को एकत्रित करना है। शरणार्थी, जो अपने देश से या निवासस्थान से विभाजन, युद्ध, प्राकृतिक आपदा या मनुष्यों के अत्याचार की वजह से अपने घर को छोड़कर अन्य स्थान में सुरक्षा ढूंढ़ रहे होते हैं। उनकी संरक्षा, रक्षा और मानवीय अधिकारों की सुरक्षा महत्वपूर्ण है, और विश्व शरणार्थी दिवस हमें इन मुद्दों पर ध्यान केंद्रित करने का मौका देता है। इस दिवस के माध्यम से, विभिन्न सरकारों, अन्तर्राष्ट्रीय संगठनों और स्थानीय समुदायों को शरणार्थियों की सुरक्षा और उनकी सहायता करने के लिए एकत्रित होने का अवसर मिलता है। यह दिन अवसर प्रदान करता है कि हम अपने समाज में शरणार्थियों के प्रति संवेदनशीलता और सहयोग का आदर्श बनाएं और उन्हें समानता, अधिकार और सुरक्षा की दृष्टि से देखें। विश्व शरणार्थी दिवस ...

✹ २० जून ✹* *पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली स्मृतिदिन*

 *✹ २० जून ✹* *पक्षी शास्त्रज्ञ डॉ. सलीम अली स्मृतिदिन* जन्म - १२ नोव्हेंबर १८९६ (खेतवाडी,मुंबई) स्मृती - २० जून १९८७ (मुंबई) डॉ. सलीम अली हे भारतातील आद्य पक्षी शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. त्यांना 'बर्डमॅन ऑफ इंडिया' असे ही संबोधले जाते. त्यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. डॉ. अली आपण पक्षी निरीक्षणाकडे कसे वळलो याचे वर्णन आपल्या आत्मचरित्रात करतात. मुंबईच्या खेतवाडी मध्ये अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमीपेक्षा हा पक्षी वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांनी त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामा त्याला थे...

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा वाढदिवस*

 *🌹 २० जून 🌹* *इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा वाढदिवस* जन्म - २० जून १९६० पांडुरंग बलकवडे हे इतिहास संशोधक, दुर्ग अभ्यासक नि शिव चरित्र व्याख्याते. त्यांचे बालपण पुण्यामध्ये शनिवारवाडा, लाल महाल आणि कसबा गणपती परिसरातील वडिलार्जित घरामध्ये गेले. ते १४ भावंडांपैकी सर्वात लहान. ते हिंदवी स्वराज्याचे सरदार पदाती सप्तसहस्त्री सिंहगड विजेते नावजी बलकवडे यांचे वंशज आहेत. तानाजी मालुसरेंनी जिंकलेला सिंहगड किल्ला पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. अशावेळी तानाजी सारखाच पराक्रम करून सरदार नावजी बलकवडे यांनी १ जुलै १६९३ साली तो पुन्हा स्वराज्यात आणला. वेगवेगळे ३७ किल्ले जिंकण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. इयत्ता सातवीत असताना पांडुरंगजींच्या आयुष्यात एक कलाटणी देणारी घटना घडली. त्यांचे वडील त्यांना भारत इतिहास संशोधक मंडळात घेऊन गेले. तेव्हा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना पूर्वज नावजी बलकवडे यांची माहिती सांगितली. नावजींचा पराक्रम ऐकून चमत्कार घडला. त्यातूनच एक नवा इतिहासकार साकारायला लागला. पांडुरंगजींना सैन्यदलात जाऊन आपल्या पूर्वजांसारखा देशासाठी पराक्रम गाजवावा, अशी ती...
 *✹ १८ जून ✹* *धावपटू मिल्खा सिंग स्मृतिदिन* जन्म - २० नोव्हेंबर १९२९ (गोविंदपुरा) स्मृती - १८ जून २०२१ (चंदीगड) महान धावपटू 'फ्लाइंग सीख' मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिक मध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धे मध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं. रोम ऑलिम्पिक मध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅन पेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती. मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो ...
 *✹ १८ जून ✹* *सेनापती संताजी घोरपडे स्मृतिदिन* जन्म - १६६० (भाळवणी,सांगली) स्मृती - १८ जून १६९७ (कर्खेळ) सरसेनापती संताजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी येथे झाला होता. औंधच्या यमाई संताई देवीच्या नावावरून संताजी हे नाव ठेवले होते. ते मराठा साम्राज्याचे १६८९ ते १६९७ या काळात सरसेनापती होते. हे छत्रपती राजाराम यांच्या सत्ताकाळात घोरपडे सरसेनापतीपदावर होते. धनाजी जाधव यांच्या सोबत घोरपडे यांनी जवळ जवळ १७ वर्षे मुघल सैन्याशी लढा देउन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर पुर्णता: नष्ट होत असताना, सरसेनापतीपदाची वस्त्रे मामलकत मदार हे भुषण स्वरुपी पद व काळ्या पांढऱ्या रंगाचा झेंडा छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे यांना देवुन स्वराज्याची पुनश्च बांधणी करण्याचा विडा दिला. एक वेळ अशी होती राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. त्यावेळी सरसेनापती संताजीनी हिंदवी स्वराज्याची पुर्नबांधनी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला. मुघलांच्या साम्राज...
 *@ १८ जून @* *गोवा मुक्ती दिनाची सुरुवात* आजच्याच दिवशी गोवा मुक्ती दिनाची सुरुवात झाली. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यात मडगाव इथे सभाबंदीचा हुकूम मोडून जाहीर भाषण केले आणि गोवामुक्तीच्या चळवळीला प्रारंभ झाला म्हणून हा दिवस साजरा केला जातो. १९४७ साली भारत स्वतंत्र झाला पण गोवा, दीव, दमण हे विभाग पोर्तुगीजांच्या अमलाखाली राहिले होते. गोवामुक्तीचे स्वप्न अखेर साकार करण्यासाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्यागहींना आपले प्राण गमवावे लागले. हा लढा खरोखरच अभूतपूर्व असाच होता. सुमारे ४५० वर्षांपूर्वी पोर्तुगालचा अल्फान्सो आल्बुकर्क गोव्यात घुसला, तेव्हा तिथे आदिलशहाची हुकूमत होती. ६००० मुसलमानांच्या रक्ताचे पाट वाहवून त्याने गोवा जिंकला होता. त्यांना गोव्यात त्यांचे राज्य, धर्म आणि व्यापार उदीम वाढवायचा होता. धर्मातराची जबरदस्ती, जुलमी अत्याचार यातून पोर्तुगीजांनी आपले बस्तान बसविले होते. खरे तर, स्वातंत्र्यप्राप्ती नंतर लष्करी कारवाई करून गोवामुक्ती शक्य होती, परंतु पं. नेहरू यांनी लष्करी वापर न करण्याची भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली होती. गोवा व भारतीय जनतेच्या आ...
 *@ १९ जून @* *पितृ दिन (फादर्स डे)* जून महिन्यातील तिसरा रविवार हा पितृ दिन (फादर्स डे) म्हणून साजरा केला जातो. वडिलांचा गौरव करण्याचा आजचा हा दिवस. गेल्या काही वर्षा मध्ये विविध डेज साजरा करण्याचा ट्रेंड चांगलाच रुजू झाला आहे. त्यातीलच एक दिवस म्हणजे ‘फादर्स डे’. आपल्या आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या वडिलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. मुळात बाबा, वडील या शब्दा ऐवजी ‘फादर’ वगैरे म्हणायला आपली जीभ लवकर तयार होत नाही. प्रत्येकाच्या जीवनात आई इतके बाबा सुद्धा महत्त्वाचे असतात. आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी करतोय याची पुसटशी जाणीवही बाबा त्यांच्या चेहऱ्यावर कधी येऊ देतं नाहीत. घरामध्ये शिस्त टिकवण्यासाठी प्रसंगी बाबा कठोर होतात पण त्यांच्याशी असलेलं नातं हे मैत्रीच्या नात्यासारखं आहे. पितृछत्र हे आकाशासारखे, समुद्रा सारखे विशाल, अथांग आहे. सार्यांना सामावून घेण्याची ताकद त्यात सामावलेली आहे. लाडात वाढलेली लेक, दुसर्याच्या हातात सोपवताना ‘माझ्या काळजाच्या तुकड्याला सुखी ठेवा’ असं बाप अतिवेदनेने न बोलताच डोळ्यांनी बोलून जातो. आई सारखे घाय म...
 *✹ १८ जून ✹* *झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन* जन्म - १९ नोव्हेंबर १८२८ (वाराणसी) स्मृती - १८ जून १८५८ (ग्वाल्हेर,मध्यप्रदेश) लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या; हिंदुस्थानात १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मनिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील धावडशी गावचे होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या ...

पिता है जीवनदाता

Image
 पिता धरोहर है एक आधारशिला नींव है पिता  जीवन रूपी तपती धूप  में शीतल छाया  है पिता  कर्तव्यों को निभाता एक स्वरुप है  पिता  कभी प्रसन्नचित्त तो कभी चिंतित दीखते है  पिता  बहती नदी में पतवार के समान है पिता  परिवार की शक्ति ऊर्जा है  पिता  बाहर से कठोर दिखते भीतर से अत्यंत कोमल होते है पिता । जीवन पर्यन्त कर्तव्य पथ पर दौड़ता है  हर पिता । संतान की अभिलाषा पूर्ति हेतु बहुत दूर तक चलता है  पिता । स्वयं के लिए कभी कुछ न रखता है पिता । परिवार खातिर हर परीक्षा से गुजर जाता पिता । सच कहा  जाय तो इक वृक्ष होता है पिता जिसकी छाया में परिवार है पलता । बिना किसी प्रतिफल की आशा से आजीवन कर्म करता है  पिता । पिता का महत्व तब तक न समझे कोई जब तक पास होते है पिता ।      

Role of Father

Image
 Father is heritage, a cornerstone is the foundation Father is a cool shade in the scorching sun of life Father is a form performing duties Sometimes happy and sometimes worried father Father is like a rudder in a flowing river Father is the power of the family Father looks tough from outside and is very soft from inside. Every father runs on the path of duty throughout his life. The father walks far to fulfill the desire of the child. Father never keeps anything for himself. Father goes through every test for the sake of family Truth be told, a tree is a father, in whose shadow the family grows. Father's works lifelong without expecting any reward. Don't understand the importance of father till one is near father.

Human Psychology

 🌻Always remember that everything that happens, good or bad, helps you grow. Even if it’s hard to see that right now. 🌻Sometimes, you just need to distance yourself from people. If they care, they'll notice. If they don't, you know where you stand with them. 🌻A psychological study found that people who are generally 'too nice' are also the ones to get hurt the most. 🌻Surround yourself with people who bring out the happiness in you. 🌻Missing someone causes insomnia. The frustration of being without that person keeps you awake at night. 🌻Respect people who find time in their schedule to see you. Love people who never look at their schedule when you need them. 🌻When ignored by someone whose attention means the most to you, the reaction in the brain is similar to physical pain. 🌻Keep people in your life who truly love you, motivate you, and make you happy. If you know people who do none of these things, you know what to do. 🌻Daydreaming is said to help people focus...

*@ १७ जून @* *जागतिक दुष्काळ विरोधी दिन*

Image
 *@ १७ जून @* *जागतिक दुष्काळ विरोधी दिन* गेली दोन दशके बदलते हवामान, जैवविविधतेचा ऱ्हास यांबरोबर वाळवंटी आणि अर्ध दुष्काळी क्षेत्रांची वाढ ही देखील पृथ्वीच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने त्या दृष्टीने उपाय सुरु केले आहेत. या संदर्भातला ठराव १९९२ च्या ब्राझील मधल्या ‘अर्थ समिट’ मध्ये आला होता. १९९४ मध्ये त्याला युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळून UNCCD कडून (संयुक्त राष्ट्रसंघाचा वाळवंटीकरण प्रतिरोधक कार्यक्रम) त्याच्या कामाची अंमलबजावणी सुरु झाली. ११५ देशांवर यातील तरतुदी बंधनकारक आहेत. विकसित राष्ट्रांनी अर्धविकसित देशांना या संदर्भातले तंत्रज्ञान पुरवण्याची योजना यात आहे, कारण अर्धदुष्काळी स्थितीमुळे होणाऱ्या मानवी स्थलांतराचे व विस्थापनाचे प्रमाण या देशात वाढत आहे. या योजने मध्ये वाळवंटाचे आक्रमण रोखण्यासाठी १० वर्षाचे धोरण आखले जाते. जमिनीची धूप होणे, तसेच कस कमी होणे, बदलते हवामान, स्थानिक मर्यादा व गरजा अशांसारख्या मुद्यांचा अर्धदुष्काळी स्थितीशी असलेल्या संबंधाचा अभ्यास केला जातो. विकासाची चुकीची संकल्पना बदलून शाश्वत विकास, स्थानिकांना...

The light of a new day

Image
 The light of a new day  cannot be bound by the limitations of yesterday's shadow. The love of a new heart  cannot be bound by the limitations of yesterday's scars. The hope of a new dream  cannot be bound by the limitations of yesterday's doubts. The melody of a new song  cannot be bound by the limitations of yesterday's notes. The strength of a new mind  cannot be bound by the limitations of yesterday's fear. The beauty of a new artwork   cannot be bound by the limitations of yesterday's canvas. The wisdom of a new thought  cannot be bound by the limitations of yesterday's knowledge. And the joy of a new moment  cannot be bound by the limitations of yesterday's pain. 

आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी करावा

Image
 आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदी करावा रोजच्या आयुष्यात एक प्रयत्न आपण नक्कीच करून पाहिला पाहिजे. तो म्हणजे, आयुष्यातील प्रत्येक क्षण आपण स्वतः आनंदी राहावे आणि आपण ज्यांच्यासोबत असू त्यांचाही तो क्षण जास्तीतजास्त आनंद करायला हवा. अर्थात, हे असे प्रयत्न करायला फार कष्ट पडत नाहीत. त्यासाठी पैसे लागत नाहीत आणि फार विचारही करावा लागत नाही. फार हुशारी नसली तरीही हे जमू शकते आणि लोकलेखी स्मार्टनेस नसेल तरीही लोकांना खूश ठेवता येऊ शकते. आपल्या सहवासात राहून लोकांना आनंद मिळाला पाहिजे, ही मुळात आपली इच्छा असायला हवी. म्हणजे, तसे प्रयत्न आपोआपच आपल्या हातून होऊ लागतात. त्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात, तर काही गोष्टी टाळायच्या असतात. शिवाय, त्यासाठी असलेले वेळेचे बंधनही लक्षात घ्यावे लागते. कारण, दोघांच्याही आयुष्यातील ते क्षण क्षणाक्षणाने संपून जात असतात. आयुष्य हे त्याच्या क्रमाने पुढे सरकत असते. पण, त्या क्षणांच्या आठवणी मात्र आयुष्यभर पुरतात. म्हणूनच, स्वतः आनंदी राहावे आणि सोबतच्या लोकांनाही आनंदी ठेवावे. आपल्यावर कोणतीही परिस्थिती ओढवली तरीही, त्याही परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवणे ...

जागतिक हवा दिन*

 *@ १५ जून @* *जागतिक हवा दिन* 'जागतिक हवा दिन' हा एक जागतिक कार्यक्रम आहे, जो दरवर्षी १५ जून रोजी साजरा केला जातो. हवा वाढीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा कार्यक्रम विंड युरोप आणि ग्लोबल विंड एनर्जी कौन्सिल (जीडब्ल्यूईसी) यांच्या द्वारे आयोजित केला जातो. पवन उर्जे बद्दल जागरूकता, त्याबद्दलचे फायदे नि महत्व याबद्दल माहिती पुरविणे आणि त्यांचे महत्व समजावून सांगणे हे आजचे मुख्य उद्दीष्ट आहे. आज, हवा ऊर्जा हे मुख्य प्रवाहातील तंत्रज्ञान आहे जे जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणार्‍या औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे. अशा असंख्य शक्यता आहेत ज्यातून आपण आपली उर्जा मिळवू शकतो, परंतु त्या नेहमीच स्वच्छ असतात असे नाही. अशा उर्जेचा एक प्रकार म्हणजे पवन ऊर्जा, जी नि:शुल्क आणि सर्व नैसर्गिक आहे.

*जागतिक मल्लखांब दिन*

Image
 *@ १५ जून @* *जागतिक मल्लखांब दिन* मल्लखांब या खेळाचा उदय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पेशव्यांच्या दरबारातल्या बाळंभट दादा देवधर यांनी कुस्तीला पूरक व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांबाची मुहूर्तमेढ रोवली होती. मल्लखांबाचा तोच खेळ आज जगातल्या अनेक शहरा मध्ये पोचला आहे. मराठी मातीत जन्माला आलेला अस्सल मराठमोळा खेळ अशी ओळख लाभलेल्या मल्लखांबाच्या प्रसारासाठी महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेची स्थापना १५ जून १९८१ रोजी झाली. त्याच प्रमाणे, बडोदा येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा तिसरा खंड १९३२ मध्ये प्रकाशित झाला. व्यायाम ज्ञानकोश खंड क्र ३ (मल्लखांब) यात दिलेल्या माहिती नुसार, मल्लखांबाचे आद्यगुरू बाळंभट दादा देवधर यांना श्री हनुमानाने ही विद्या शिकवण्यासाठी दिलेल्या दृष्टांताची तारीख सुद्धा पंचांगाशी जुळवल्या नंतर १५ जूनच्या आसपासचीच येते. त्यामुळे १५ जून या तारखेचे औचित्य साधून, संघटनेने २०१७ पासून १५ जून हा दिवस 'मल्लखांब दिन' म्हणून साजरा करायचे ठरवले. मल्लखांबाचा प्रचार, प्रसार यासाठी कार्यक्रम आयोजित करणे, जुन्या खेळाडूंना या खेळामध्ये परत बोलावणे, जेणेक...

*शब्दकोशकार जेम्स थॉमस मोल्सवर्थ जन्मदिन*

 *❀ १५ जून ❀* *शब्दकोशकार जेम्स थॉमस मोल्सवर्थ जन्मदिन* जन्म - १५ जून १७९५ स्मृती - १३ जुलै १८७१ (ब्रिस्टॉल,इंग्लंड) जेम्स थॉमस मोल्सवर्थ हे पहिला मराठी-इंग्रजी शब्दकोश तयार करणारे ब्रिटिश लष्करी अधिकारी. त्यांची मातृभाषा इंग्रजी होती, ज्याचा मराठीशी काहीही संबंध नव्हता, असा एक ब्रिटीश आपल्या भाषेच्या प्रेमात पडतो काय, त्यासाठी आयुष्य वाहून शेवट पर्यंत अविवाहित राहतो काय, आणि कोण कुठले परके ब्रिटीश त्याच्याकडून १८५७ साली आपल्याला पुढे आयुष्यभर पुरेल असा सुधारित शब्दकोश तयार करुन घेतात काय, सगळेच अघटित आहे. त्यांचे मराठीवर अनंत उपकार आहेत. त्यांची मराठी-इंग्रजी डिक्शनरी प्रथम १८३१ मध्ये प्रकाशित झाली. तिची दुसरी सुधारित आवृत्ती १८५७ मध्ये छापली गेली. आज १००० पानांचा मोल्सवर्थचा हा शब्दकोश मराठीतला सर्वांत मोठा शब्दकोश आहे. महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात. मोल्सवर्थ या ब्रिटीश माणसाने आपल्याला ही मराठी डिक्शनरी तयार करुन दिली. इंग्रजांच्या काळात घडलेली त्या शब्दकोश निर्मितीची सत्यक...